स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य प्रवक्तां संजय राऊतांच्या बोलण्यावर ठाकरे बंधूंचे निर्बंध? 

  मुंबई (विशेष प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नोव्हेंबर ते जानेवारी या दोन महिन्याच्या कालावधीत…

पाणी व्यवस्थापनासाठी दूरदृष्टी आवश्यक — आयुक्त राधाबिनोद शर्मा

    मुंबई: शहरातील पाणी समस्या, भविष्यातील गरजा आणि तंत्रज्ञानाधारित उपाय यावर सखोल विचार आवश्यक असल्याचे…

RunForUnity — लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अलिबागमध्ये उत्साहपूर्ण आयोजन

रायगड- भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त RunForUnity या एकात्मतेच्या धाव कार्यक्रमाचे आयोजन…

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या बालयोगी सदानंद क्रीडा मंडळाची कबड्डीत चमकदार झेप; आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

  भाईंदर – मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील बालयोगी सदानंद क्रीडा मंडळातील किशोरी आणि किशोर गटाने कबड्डी या…

शाळकरी मुलाच्या अपहरणाची धमकी देऊन खंडणी मागणारा स्कुल बस चालक २४ तासांत पोलिसांच्या ताब्यात

  मिरारोड, (प्रमोद देठे)-  काशिगाव येथील एका इंग्रजी शाळेतील १४ वर्षीय विद्यार्थ्याच्या आईकडून अपहरणाची धमकी देऊन चार…

मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात अनुसूचित जाती कल्याण योजनांचा विशेष आढावा बैठक संपन्न

  मीरा रोड, (प्रमोद देठे )-  मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या…

‎अनुसूचित जाती आयोगाचा २७ ऑक्टोबर रोजी मीरा-भाईंदर महानगरपालिकेला दौरा

  ‎ ‎मीरा-भाईंदर – ‎महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग, मुंबई यांच्या वतीने दि. २७ ऑक्टोबर २०२५…

जंजिरे धारावी किल्ल्याची दयनीय अवस्था; कचरा व सिगारेट पाकिटांनी परिसर भरला, किल्लाप्रेमींचा संताप

  प्रमोद देठे – भाईंदर पश्चिमेतील ऐतिहासिक जंजिरे धारावी किल्ल्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, परिसरात…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अस्वच्छता, कपडे वाळत घालणे आणि वाहन पार्किंगबद्दल नागरिकांचा संताप

  प्रमोद देठे – भाईंदर पश्चिम फाटक रोड परिसराजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ नियमितपणे…

८ नोव्हेंबरपर्यंत दहिसर टोल नाका स्थलांतरित होणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

    मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या वाहतूककोंडीच्या समस्येवर आता तोडगा निघणार आहे. राज्याचे…