पंतप्रधान मोदींनी देशासाठी समर्पित केलेली ११ वर्ष कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी उल्हासनगर येथील मेळाव्यात भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन

उल्हासनगर – आता महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे काम लोकांसमोर…

पाचाड येथील जिजामाता वाड्याचे उर्वरित अवशेष मोजताहेत अखेरच्या घटका!  संरक्षक भिंती आणि वाड्याच्या चिरा ढासळत चालल्या! 

  महाड. (मिलिंद माने) राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा पाचाड येथील असलेल्या राजवाड्याचे अवशेष आता अखेरच्या घटका मोजत आहे.…

रायगड वर रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत व टोळ पूलांचे भवितव्य अंधारात? दोन्ही पुलांच्या कामासाठी निधीची प्रतीक्षा! 

महाड . (मिलिंद माने) राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व कोकणचे सुपुत्र कै. बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या प्रयत्नाने झालेल्या आंबेत…

शेतकरी कर्जमाफीसाठी २८८ सदस्यांपैकी २०० सदस्य कर्जमाफी करिता विधानसभेत आक्रमक होणार! 

मुंबई (मिलिंद माने) राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर विद्यमान महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जमाफीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले…

मुंबई जिल्हा बँकेच्यावतीने स्वयंपुनर्विकासावर मार्गदर्शन शिबीर; आ. प्रविण दरेकरांच्या हस्ते होणार उदघाटन

मुंबई, दि. २१ जून : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी खासगी विकासकांवर अवलंबून न राहता सोसायट्यांनी स्वयंपुनर्विकास मार्गाचा…

औद्योगिक क्षेत्रातून वाहणाऱ्या सांडपाण्याची जबाबदारी कोणाकडे ? कंपन्यांचा शोध घेऊन कारवाई होणे गरजेचे

महाड (मिलिंद माने) पावसाळा सुरू झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रातून सांडपाणी वाहने हे नवीन नाही. गेली काही दिवसांपासून देशमुख…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाला अनन्य साधारण महत्व आणलेय योगदिनी आ. प्रविण दरेकर यांचे प्रतिपादन

    मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला अनन्य साधारण असे महत्व प्राप्त करुन दिलेय…

भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  पुणे : योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती आहे.…

जमिनीच्या वादातून दोघांना मारहाण आणि शिवीगाळ ८ जणांविरोधात ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल

  महाड : (मिलिंद माने)  हॉटेल जमिनीबाबत असलेल्या जुन्या वादातून एका जोडप्याला आठ जणांनी जिवे मारण्याचा…

महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनविण्यासाठी सरकार ९ टक्के अल्प व्याजदराने कर्ज देणार मुंबई बँकेच्या माध्यमातून उपक्रम राबविणार ; मुख्यमंत्र्यांसोबतच्या ‘वर्षा’वरील बैठकीत निर्णय

मुंबई – राज्य शासन महिलांना केवळ सन्मान देत नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचाही ठोस प्रयत्न…