मुंबई : मतदानानंतर बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे हे…
2026
रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची येणार? शेकापला लागलेली घरघर, शिवसेनेचे विभाजन; राष्ट्रवादी व भाजपाच्या पथ्यावर पडणार?
रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची येणार? शेकापला लागलेली घरघर, शिवसेनेचे विभाजन. राष्ट्रवादी व भाजपाच्या पथ्यावर पडणार? …
गुजरात मधून चिपळूण कडे जाणाऱ्या अवैध खैराची वाहतूक करणारा ट्रक वनविभागाच्या जाळ्यात
महाड (मिलिंद माने) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर. पोलादपूर जवळ वनविभागाच्या सापळ्यात गुजरात मधून…
मिरा-भाईंदरमध्ये उद्या मतदान; प्रशासनाची अंतिम तयारी पूर्ण
मिरा-भाईंदरमध्ये उद्या मतदान; प्रशासनाची अंतिम तयारी पूर्ण मीरा-भाईंदर :मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत गुरुवार, दिनांक…
निवडणूक प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्यासाठी प्रशासन सज्ज — आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची माहिती
मीरा-भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध…
उमरखाडीतून प्रभाग २२३ मध्ये शिवसेना–भाजप महायुतीची भव्य बाईक रॅली; प्रिया रुपेश पाटील यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२३ मधून शिवसेना–भाजप महायुतीच्या उमेदवार सौ. प्रिया रुपेश पाटील…
वंचित बहुजन आघाडीची पदयात्रा; ‘आता शांत बसायची वेळ नाही’— उमेश शिंदे यांचे आवाहन
मीरा–भाईंदर (प्रतिनिधी): अन्याय, दुर्लक्ष आणि दडपशाहीविरोधात सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने…
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड मधील भव्य कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी
कार्यक्रमासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना – सचिव रुचेश जयवंशी मुंबई/नांदेड — ‘हिंद…
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत वंचितचे १५ उमेदवार; प्रस्थापित पक्षांचे गणित बिघडण्याची शक्यता
भाईंदर (प्रतिनिधी) :मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक यंदा चांगलीच रंगतदार ठरत असून, कोणतीही युती किंवा आघाडी…
मिरा-भाईंदरमध्ये खुलेआम आचारसंहिता भंग, प्रशासनावर गंभीर आरोप; मनसेचा आंदोलनाचा इशारा
भाईंदर (प्रमोद देठे) :मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ दरम्यान आचारसंहिता आणि लोकशाही मूल्यांचा बळी घेतला…